आज काल प्रत्येक विभाग गावपातळीवर त्यांच्या विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कामाची जबाबदारी सोपविण्याऐवजी ती जबाबदारी ग्रामसेवकांवर सोपवत आहे; यामुळे ग्रामसेवकांवर आज कामाचा ताण वाढत असला तरी,त्या त्या विभागाच्या गावपातळीवरील कर्मचाऱ्यांसाठी ती धोक्याची घंटा आहे. कारण काही वर्षांनी त्यांनी पदे निरुपयोगी ठरवून बंद होण्याची शक्यता आहे. माणसाला आधी शेपटी होती. तिचा वापर बंद झाल्याने ती गळून पडली. ज्या गोष्टी वापरल्या जात नाही त्या बंद होतात असे विज्ञान सांगते.
© राजेश खाकरे
#पंचायती
Friday, October 9, 2020
पंचायती-०२
Subscribe to:
Post Comments (Atom)
पंचायती-७
ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा फक्त सचिव नसतो तर तो problem solver असतो. ग्रामपंचायतमध्ये रोज एक नवी समस्या,प्रश्न,अडचण त्याच्यासमोर येत असते; आणि...
-
लेडीज सरपंच म्हणजे तीन सरपंच ती,तिचा पती आणि तिचा मुलगा --© राजेश खाकरे ७३ वी घटनादुरुस्ती झाली आणि स्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या...
-
🕺🏻 *ग्रामसेवकांचे राशी भविष्य*- © राजेश खाकरे ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌞 *_SUNDAY SPECIAL_*🌞 ➖➖➖...
-
एखाद्या कायद्याचा उद्देश कितीही चांगला असला तरी त्यातील कलमांचा गैरफायदा घेणारे महाभाग कमी नाहीत. माहितीचा अधिकार कायदा त्याचे ज्वलंत उदाहरण...
No comments:
Post a Comment